
आजची युवापिढी आत्मनिर्भर कशी बनेल – परिपूर्ण जीवनाच्या दिशेने पाच पावलं
लीड : 12 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. कारण 152 वर्षांपूर्वी कोलकाता शहरात याच दिवशी एका बालकाचा जन्म झाला. पुढे आपल्या विशेष कार्याने आणि मौलिक विचारांमुळे हेच बालक ‘स्वामी विवेकानंद’ या नावाने विश्वविख्यात झालं. स्वामी विवेकानंदांचे विचार आणि त्यांचं कार्य आजच्या युवापिढीसाठी खूपच