
सिर सलामत तो पगडी हजार…
एकदा भानू आणि प्रकाश हे दोन मित्र राजस्थानातील वाळवंटातून चालले होते. उन्हाच्या प्रखर तडाख्यापासून बचाव व्हावा म्हणून त्यांनी डोक्यावर पगडी घातली होती. पण अचानक तिथे धुळीचं प्रचंड वादळ आलं आणि दोघांचीही पगडी दूरवर उडाली. भानू आपल्या पगडीच्या मागे जोरात धावू लागला, तेव्हा प्रकाश त्याला थांबवत म्हणाला, ‘‘अरे, हे काय करतो