
नकारात्मक भावनांतून मुक्त व्हा – मुक्तीची पाच पावलं
एका गावात एक संत होते. गावातले लोक त्यांच्याकडे नेहमीच काही लोकांच्या तक्रारी घेऊन यायचे. कारण त्यांच्यामुळे ते अतिशय त्रस्त झाले होते. त्या संताला ते म्हणत, “बाबाजी, असा काही जादूटोणा करा, ज्यामुळे आमच्या शत्रूंचं नुकसान व्हावं.” त्यावर संत म्हणाले, “ज्या ज्या लोकांविषयी तुम्हाला तक्रार आहे, त्यांच्या नावाने एक एक बटाटा घेऊन